ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत आयोजन

सोलापूर : शेतकऱ्यापर्यंत कृषी व पशुपक्षी विषयक नवनवीन तंत्रज्ञान पोचविण्यासाठी व कृषी उद्योग उत्पादने अवजारांची शेतकऱ्यांना माहिती मिळावी. त्याची प्रात्यक्षिक पाहता यावे .म्हणून श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थान…

जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार

मुंबई : जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५-२०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते व ३९ लाख हेक्टर…

हालचिंचोळी तलाव धोकादायक स्थितीत; तलावाला पडल्या भेगा; पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

अक्कलकोट, दि.११ : गेल्या काहीं महिन्यांपासून अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी तलावाची दुरवस्था झाली असून याकडे पाटबंधारे विभागाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे. या तलावाची…

आचेगावच्या जयहिंद शुगरकडून १५ नोव्हेंबरपर्यंतची ऊसबिले अदा, चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती

अक्कलकोट, दि.१२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २२५० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे…

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६:- ' मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

पीक विम्याच्या रकमेबाबत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली महत्त्वाची माहिती

अक्कलकोट,दि.५ : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होत असल्याची माहिती माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी…

चिमणीचा विषय आता सोडा ; सर्वांनी मिळून बोरामणीचा पाठपुरावा करूया ; चिमणी प्रकरणावर माजी मंत्री…

अक्कलकोट, दि.६ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत एवढा गोंधळ घालण्यापेक्षा बोरामणी इंटरनॅशनल विमानतळासाठी सर्वांनी मिळून पाठपुरावा केल्यास निश्चित सोलापूरला विमानसेवा सुरू होईल. दरवेळी गाळप हंगाम वेळी चिमणीचा विषय काढून त्रास देणे हे…

चिमणी पाडले तर उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? मल्लिकार्जुन पाटील यांचा सवाल ; जेऊर येथे…

अक्कलकोट, दि.२ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणे तर अशक्य आहेच पण विनाकारण काही लोक यावरून वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चिमणी पाडली तरी उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? याचे उत्तर कोणाकडेच नाही…

विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २: - जत तालुक्यातील गावांसाठी महत्वाची विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करा. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी.…

गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही, सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल…

मुंबई, दि. 30: गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती घेतला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Don`t copy text!