Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
‘पीएम किसान’ योजनेत केंद्र सरकारचा नवा नियम लागू !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेत केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार पती-पत्नी अशा दोघांच्या नावे शेतजमीन असेल, तर या योजनेचा लाभ…
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा हप्ता मंगळवारी (दि.९) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये जमा करण्यात अल्याचे…
सरकारची होणार दुहेरी कोंडी : मराठा आरक्षणानंतर आता आणखी एक आंदोलन उभं राहणार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, काल रात्री मुंबईत झालेल्या…
सणासुदीपूर्वी सुकामेवा स्वस्त; सरकारच्या निर्णयामुळे बाजारात आनंदाचे वातावरण !
पुणे : वृत्तसंस्था
सुकामेव्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना तो परवडणं कठीण झालं होतं. मात्र आता वस्तू आणि सेवा करप्रणाली (GST) मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे सुकामेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.…
पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल : “भ्रष्टाचारी तुरुंगात तर जाईलच पण खुर्चीही गमवावी लागेल… !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमधील गया याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी आज केली. त्यानंतर पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला संबोधित करत विरोधकांवर, विशेषतः राजद आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.…
शासकीय कर्मचार्यांना मोठा दिलासा : गणेशोत्सवापूर्वीच होणार वेतन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणार्या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचार्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी…
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ? अजित पवारांनी सर्वच सांगितले !
वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे. आमच्या जाहीरनाम्यात…
आनंदाची बातमी : आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता घरबसल्या…
टी-२० आशिया चषक २०२५ : भारताचा १५ सदस्यीय तगडा संघ जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील…
मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार ; शिंदेंच्या मंत्र्यांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आता राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच…