ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

यंदा मान्सूनचे आगमन तळकोकणात “या” तारखेला होणार

दिल्ली : मान्सून बाबत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण १ जूनला केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असे …

शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे ठेवावे राखून ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

सोलापूर,दि.23: सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने सोयाबीन भिजलेले आहे. यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असून बाजारातही सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामासाठी स्वत:कडील चांगले…

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी;कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर, दि.22 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन…

कापसाच्या बिजी-२ वाणांची दरवाढ न करण्याची विनंती केंद्र शासनाला करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 7 : केंद्र शासनाने यावर्षी अधिसूचना जारी करून बिजी-2 वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कापूस बियाण्यांची वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी…

दक्षिण सोलापूरमधील 58 गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणीस सुरवात

सोलापूर, दि. २६ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील 58 गावांतील गावठाणांच्या जमीन मोजणीस ड्रोनच्या सहाय्याने आज सुरुवात करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने हे काम करण्यात येत असल्याने उपअधिक्षक भूमि अभिलेख प्रमोद जरग यांनी सांगितले…

पंचनामे झाले पण मदतच मिळाली नाही ! चपळगाव भागात पीक विमा कंपनीचा सावळा गोंधळ

अक्कलकोट, दि.२६ : पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही,अशी स्थिती पीक विम्याच्या बाबतीत चपळगाव भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.यासाठी आता शेतकऱ्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले असून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला…

अक्कलकोट तालुक्यात अद्यापही १११.२३ कोटी रुपयांची थकबाकी,नऊ दिवसात दररोज १ कोटींपेक्षा जास्त वसुली :…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांकडे अजूनही १११. २३ कोटी रुपये थकबाकी आहे.२३ हजार ५३४ शेतीपंप ग्राहकाकडे ही थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांनी दिली आहे.…

अक्कलकोटमध्ये उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको, लाॅकडाऊनमधील वीज बिल माफ करण्याची…

अक्कलकोट, दि.१८ : सध्या अक्कलकोट तालुक्यात महावितरण कंपनीकडून सक्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे.एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही असे सांगितले जाते.इकडे मात्र महावितरण कंपनीचे कर्मचारी सक्तीने…

शेती,पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणार उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 10 : आपल्यासमोर कोरोनाचे मोठे संकट आले मात्र, सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करत आहोत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरी शेती, शेतकऱ्यांनी राज्याला सावरले असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती, आरोग्य, महिला…

महाशिवरात्रीसाठी अक्कलकोटमध्ये रताळाला मोठी मागणी

अक्कलकोट, दि.१० : उद्या गुरुवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर रताळा मोठी मागणी असून अक्कलकोट तालुक्यात त्यातून मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या आधी एक दिवस…
Don`t copy text!