Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
देशात किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच
दिल्ली,दि.२९ : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाकरता किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच ठेवली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.राज्याकडून आलेल्या प्रस्तावांच्या…
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्रालाही साकडे घालू – कृषि…
नांदेड दि. 27 :मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या…
तलावातील पाण्यामुळे ‘या’ गावच्या शेतकऱ्यांचा रस्ता गेला ‘पाण्यात’
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकर्यांचा रस्ता 'पाण्यात' गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून त्याला पर्यायी रस्ता देण्याची मागणी…
दुधनी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत दुधनी…
सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी
मुंबई, दि. १५: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने…
कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !
अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे…
स्थगिती उठविण्यासाठी २१ सप्टेंबरला अक्कलकोट बंदची हाक
अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २१ सप्टेंबरला शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.याद्वारे सरकारवर दबाव आणून सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेते मंडळींनी…
अक्कलकोटमध्ये आत्मनिर्भर स्वनिधी योजनेला प्रारंभ
अक्कलकोट, दि.१६: संचारबंदीच्या काळात मोडकळीला आलेल्या पथ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली…