Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आ.पडळकरांनी सोडली पातळी ; अजित पवार संतापले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता आमदार…
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विधानावर अधारेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सध्या त्यांनी केलेल्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. नुकतचं त्यांनी २००८ ते २०१० हा…
… हा बिनडोक माणूस आहे ; शरद पवारांच्या नेत्यावर आ.गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप व शरद पवार गटातील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ…
उपमुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई केली पाहिजे ; संजय राऊत बरसले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर काही बेकायदेशीर कामे केली असतील मुळातच ते स्वत:च बेकायदेशीर आहेत. सध्याच्या सरकारमधील त्यांचे उपमुख्यमंत्रिपद त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्व बेकायदेशीर…
मुख्यमंत्र्यांनी डोळे उघडून तात्काळ राजीनामा द्यावा ; कॉंग्रेस नेत्याची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरीचा” पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक…
भरधाव वाहनाच्या जबर धडकेत चारचाकीतील चौघे ठार !
बुलडाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता एक भीषण अपघाताची घटना बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच…
राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा : 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान ; सोलापुरात देखील मोठा फटका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५…
मराठा समाजाला मोठा दिलासा : हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. वकील विनीत धोत्रे…
…म्हणून मी मोदींना बोलू शकत नाही ; शरद पवारांचे भाष्य !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, मग मोदींना बोलू शकत नाही, असे ते…
महाराष्ट्रात पुढील २४ तासात जोरदार पावसाचा इशारा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने…