ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

“शेलारजी फार डिंग्या मारू नका ; आशिष शेलारांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत मोठा फटका बसला आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. मात्र ठाकरे…

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ? अजित पवारांनी सर्वच सांगितले !

वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे. आमच्या जाहीरनाम्यात…

गृह विभागाकडून मंजूरी : राज्यात १५ हजार पदांची मेगा भरती जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई…

आनंदाची बातमी : आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील  शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता घरबसल्या…

राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु असतांना आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीला वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर…

मंत्री तटकरेंची माहिती : लाडक्या बहिण  योजनेतील ‘त्या’ खात्यांची चौकशी सुरु !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 12 हजारांहून अधिक पुरुषांच्या खात्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर यामध्ये नेमका काय प्रकार आहे, काय चुकीचे घडले ते समोर येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास…

राज्य सरकारचे नवे धोरण मंजूर : पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मर्यादा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम असताना, सरकारने पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपावर…

अजित पवार हे खूप मोठे तज्ञ आहेत. त्यांना जास्त कळते ; संजय राऊत आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई आणि राज्यातील सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई, पुणे,…

वराह जयंती राज्यभरात साजरी करण्यात यावी : मंत्री राणेंची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी येणारी वराह…

बीड हादरले : न्यायालयातचा सरकारी वकिलाने घेतला टोकाचा निर्णय !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेने नेहमीच चर्चेत येत असणा आता एका धक्कादायक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. वडवणी (बीड) येथील स्थानिक न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयात…
Don`t copy text!