Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आरोपी आंधळे अद्यापही फरार ; आमच्या जीवितास धोका ; धनंजय देशमुख घेणार निर्णय !
बीड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा अनेक घटनामुळे चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात होती. या घटनेनंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपी मकोका अंतर्गत…
राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केलेली…
मोदी सरकारचा मोठा निर्णय : पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अनेक योजना सुरु करीत असतांना आता देशातील पहिल्यांदाच नोकरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या लाखो तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…
ठाकरेंसह शिंदेंची धाकधूक वाढली : धनुष्यबाण चिन्हावर अखेर सुनावणीची तारीख ठरली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापूर्वी शिवसेनेत मोठे बंड झाले होते त्यानंतर शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी…
इस्माईल मुर्डी यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती
अक्कलकोट : प्रतिनिधी
महाराष्ट्र मुस्लिम आघाडीत संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सक्रिय सामाजिक संघटनेतून सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मुर्डी (अक्कलकोट )यांची…
अंजली दमानिया यांचे ट्वीट : “जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील विविध प्रश्नांमुळे गाजत आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला…
राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणार मोठी मदत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागातून वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात याच भाविकांसाठी महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो…
…आणि भारतीय भाषांना विरोध करायचा? मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात तृतीय भाषा म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. यातच 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वतीने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री…
…थांबवा ही लुटमार म्हणत संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता मावळ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील शेळके यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत परवानगी न घेता दगड आणि खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचा आरोप…
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच पीएम मोदी, एकनाथ शिंदेंना निमंत्रण
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय (जीआर) रद्द केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी मराठी अस्मितेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ५ जुलै २०२५…