ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

“बच्चू भाऊंना रक्ताची उलटी ; शेतकरी नेते राजू शेट्टींचा राज्यसरकारला सवाल

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, दिव्यांगाना अनुदान मिळावे यांसह १७ मागण्या घेऊन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.…

वटपौर्णिमेनिमित्त ‘विसावा कट्टा’त स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थिनीचा गौरव

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी समर्थ नगर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ विसावा कट्टा येथे वटपौर्णिमेच्या औचित्याने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या…

महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीरांचे अक्कलकोट तालुक्यात आयोजन

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यात सोमवार, दि.१६ जून रोजी जिल्हा प्रशासन व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास सोलापूर यांच्यावतीने महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांचा मुख्य उद्देश म्हणजे…

…तर भाजपला परवडणार नाही ; कॉंग्रेस नेत्याची प्रतिक्रिया !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आला.…

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी !

नाशिक : वृत्तसंस्था देशभरात राज्यातून सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक…

मोठी बातमी : सोन्याचे दर पुन्हा एक लाखांच्या पार !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात कमी अधिक होत असतांना आता पुन्हा एकदा सोने १ लाख पार झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) शुक्रवारी सोन्याच्या वायदे दरात २ टक्के म्हणजेच २ हजारांची वाढ झाली. यामुळे…

विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशीची पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस !

अहमदाबाद : वृत्तसंस्था अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना, या दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.…

ई-नाममुळे शेतमाल व्यवहारात पारदर्शकता

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केंद्र शासनाच्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीत पारदर्शकता व योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन कृषि मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी…

आमदार कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून कुंभारी सभा मंडपाचे लोकार्पण

कुंभारी :- प्रतिनिधी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी त्यांच्या सहा लाख निधीतून मड्डी वस्ती येथील धानम्मा देवी भव्य सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना…

मंत्री बावनकुळे यांची भाषा दादागिरीची होती ; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या…
Don`t copy text!