ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

नव्या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बहुचर्चित 'एक रुपया पीक विमा योजना' बंद करून त्याऐवजी 'सुधारित पीक विमा योजना' लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय…

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक : वाळू प्रतिब्रास 200 रुपये सवलत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड…

पंतप्रधान मोदींनी पाकला त्याच्या घरात घुसून मारले ; मंत्री बावनकुळे !

मुंबई : वृत्तसंस्था भारताने पाकविरोधात केलेली कारवाई ही केवळ ट्रेलर आहे. संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकविरोधात करण्यात आलेल्या…

कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडवले !

पुणे : वृत्तसंस्था राजाय्तील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे. यंदा हवामान अनुकूल असल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकर्‍यांनी वेळेवर पेरणी, योग्य खते व कीड नाशकांचा वापर…

पंजाबराव डख यांचा अंदाज : ‘या’ तारखेपासून राज्यात अवकाळी पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर यंदा उशीर न होता वेळेत मान्सूनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख…

मोठी बातमी : दहावीच्या निकालातही मुलींनीच मारली बाजी  !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या…

…तर भाजपच कॉंग्रेसयुक्त झाला ; कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, असे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. भाजपचे…

पाकिस्तानचे नेहमीचं दुखणं बंद केलं पाहिजे ; बच्चू कडू यांची मोठी मागणी !

अमरावती : वृत्तसंस्था भारत – पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी सवांद साधल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असतांना आता प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.…

‘या’ कारणाने भाजप काढणार आजपासून देशात ‘तिरंगा यात्रा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पहगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. तीन दिवसांच्या भारत-पाकिस्तानमधील या संघर्षानंतर १० मे रोजी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता…

हळद सुकण्यापूर्वी नवरी महेरातून प्रियकरासोबत पसार !

बीड : वृत्तसंस्था अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्‍याचा प्रकार समोर आला आहे. दि. ९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक जणांची…
Don`t copy text!