Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती – प्रफुल्ल पटेल
मुंबई : शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचे होते अस वक्तव्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी…
सोलापूरला तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात…
सोलापूर, दि. ३ : सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे…
९ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली ; काही काळ त्यांच्यासाठी थांबू,मात्र विशिष्ट…
मुंबई दि. ३ जुलै - अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही…
राज्य सरकार जाहीर करत असलेल्या पाच लाखातून हा प्रश्न सुटणार नाही ;एक तज्ज्ञ कमिटी तयार करून संपूर्ण…
पुणे दि. १ जुलै - अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाही असा टोला लगावतानाच जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान…
शिरवळवाडी गावाजवळ क्रुझर आणि टँकरचा भीषण अपघात;सहा जणांचा जागीच मृत्यू
अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात झाला आहे.टँकर आणि क्रूझरमध्ये समोरासमोर झालेल्या या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सायंकाळी साडे चार…
‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या…
पंढरपूर दि. २९ : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस…
पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल –…
पंढरपूर : पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त…
‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
पंढरपूर - सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होऊन पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
माझी प्राथमिक शाळा किंवा जन्माने इतिहास बदलत नसतो! इतिहास हाच की शरद पवारांनीही बाहेर पडत सरकार…
मुंबई, 26 जून : मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती…
बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू : नाना…
मुंबई, दि. २६ : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार…