ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना – आरोग्यमंत्री…

मुंबई, दि. 4 : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे…

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. ४ : लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास…

राज्यपाल दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत – नवाब मलिक

मुंबई दि. ३ ऑगस्ट - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतलेल्या…

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. पुनर्बांधणीचे 3000 कोटी…

माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्था…

मुंबई, दि. ३ ऑगस्ट : आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन…

सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई - काही दिवसांपूर्वी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्याकरिता आज राज्य सरकारने नुकसानीपोटी तातडीची मदत म्हणून तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले…

बारावीचा निकाल 99.63 टक्के; राज्यातील 46 विद्यार्थ्यांना मिळाले 100 पैकी शंभर टक्के गुण, 6, 542…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आले. बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 2.7…

मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे सज्ज, पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन –…

मुंबई, दि. 2 : मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे…

वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मुतवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुतवल्ली निर्वाचन गणातून निवडणूक घेण्यासाठी राज्यातील मुत्तवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख…

मराठी पत्रकारितेने महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली – डॉ. सुधीर गव्हाणे

नवी दिल्ली : पत्रकारिता धर्माचे पालन करून महाराष्ट्राच्या मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासह विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात मराठी पत्रकारितेने मोलाची भूमिका बजावली असल्याचे मत महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे माजी कुलगुरु…
Don`t copy text!