ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ग्रामपंचायत

लिलावप्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार

मुंबई, दि. 29 (रा.नि.आ.): नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द…

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आमदारांपुढे आव्हान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे. पारनेर तालुक्याचे आमदार…

मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची संख्या 11 वर

सोलापुर – मोहोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आली आहे. त्यात शिरापूर, पिर टाकळी,जामगाव, वाघोली, वडवळ या गावांचा समावेश आहे. याआधी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची…

सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई, दि. 4,: सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान…

ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार का? जयंत पाटलांनी दिल ‘हे’ उत्तर

सातारा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत मोठा विजय मिळविला होता. आता त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान,…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढणार !

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं…

मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !

मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…
Don`t copy text!