ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित,…

मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार…

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे राज्याच्या…

पायात फाटक्या चपला असल्या तरी चालेल, आम्ही स्वाभिमान ढळू देणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेच्या ५५व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संभोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही राजकिय पक्षाचा नाव घेता जोरदार हल्लाबोल…

कोरोना काळात मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ३१: राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि…

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

मुंबई : बहुचर्चित मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट; मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर

मुंबई, दि. ११ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे  भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,…

पारंपरिक शेतीतील खर्च कमी आणि उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजारांचे संशोधन…

मुंबई, दि. 10 : गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजार…

रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई,दि.६: कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी दिले. तसेच, कोरोना…
Don`t copy text!