ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महाविकास आघाडी सरकार

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन

उस्मानाबाद, दि. १४ : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. उस्मानाबाद…

अक्कलकोट मतदार संघातील तेरा रस्ते सुधारण्यासाठी २ कोटी ६० लाखांचा निधी,आमदार कल्ल्याणशेट्टी यांची…

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील पायाभूत विकासास महत्वाचा घटक असलेल्या रस्ते विकास निधीतून एकूण तेरा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ६० लाख रुपये इतका निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार सचिन…

लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे – राजेश टोपे

• म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी • राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी. • रुग्णवाढीत ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक • वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये टेलीआयसीयू उपचाराची सोय…

देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस कशी दिली जाते…

मुंबई दि १३ मे - देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्रसरकारने…

‘ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून 2021 पर्यंत अमलात राहणार

मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत…

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही;बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन…

मुंबई, दि. १३ मे - उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री…

राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ,नवी नियमावली जाहीर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे २०२१ च्या सकाळी ७ पासून १ जून २०२१ च्या सकाळी ७ पर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे शासनाचे आदेश जारी.

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही

मुंबई, दि.12 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत…

राज्यात आता ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोसला प्राधान्य – आरोग्य मंत्री

मुंबई : राज्यात लसींचा तुटवढ्यामुळे मोठा निर्णय घेण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून लसीचा पहिला डोस पूर्णत: थांबवण्यात येणार आहे. पहिला डोसचा तूर्तास अपेक्षा करू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात लसीकरणासाठी केवळ…

राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ…! या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या नियम व अटींसह लॉकडाउनमध्ये ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा एकदोन दिवसात केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाउन आणि मुंबईतील लोकल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव…
Don`t copy text!