ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महाविकास आघाडी सरकार

महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा करणे केव्हाही…

मुंबई, 8 जून : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद प्रारंभ केला, याचा आनंद आहे. संवादाचा नेहमी फायदाच होतो. पण, महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील प्रमुख मुद्यांवर तासभर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लक्ष घालण्याचे आवाहन…

कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ व्हावी, सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. 7 : कोरोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.…

शिव स्वराज्य दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि.5 जून: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी असतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. ४ :  राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य…

राज्यातील अठरा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात ५ टप्प्यात शिथीलता

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय…

कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव…

बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद

मुंबई दि 1: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून…

मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा…

मुंबई दि. १ जून - EWS मध्ये मराठा समाजाला लाभ घेता येईल असा आदेश सरकारच्यावतीने निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ…

पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर सकारात्मक चर्चा – अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई :पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर लवकर तोडगा काढला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…
Don`t copy text!