मोठी बातमी..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय
मुंबई : राज्यात पूर्ण लॉकडाउन नसला तरी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात दर शुक्रवारी रात्री ८ ते…