ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

congress

काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

मुंबई । राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे…

नाना पटोलेंच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असं वेळोवेळी सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी आघाडीतील काही नेत्यांच्या वक्तव्यामुळं संभ्रम वाढत चालला आहे. अशातच आता विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाविकास…

नाना पटोले महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?

नागपूर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.…

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? शिवसेनेचा काँग्रेसला खरमरीत सवाल

मुंबई – औरंगाबादचे नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीमधील नेते आमनेसामने आले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असून कॉग्रेस मात्र विरोधात आहे. अशातच औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा खरमरीत सवाल शिवसेना नेते अरविंद…

भाजपनेच कंगनाला महाराष्ट्राची बदनामी करण्याची सुपारी दिली ; कॉंग्रेस नेत्याचा घणाघात

मुंबई – राज्यातील आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील टीकाटिप्पणी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. या राजकीय जुगलबंदीत मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी देखील सहभाग घेताना दिसत आहे. खासकरून अभिनेत्री कंगना रनौत सतत महाराष्ट्र…

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारण  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. विद्यमान काँग्रेस…

तर हे मोहन भागवतांनाही अतिरेकी ठरवतील ; राहुल गांधीची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे…

कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान मोदींनीच महत्वाची भूमिका निभावली ; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच महत्त्वाची भूमिका निभावली, असा धक्कादायक खुलासा भाजपच्या एका बड्या नेत्यानं केलाय. इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना…

आगामी नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू ; उमेश पाटील यांचे कार्यकर्त्यांना…

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे.या ठिकाणी सर्व निर्णय हे जनहितासाठी घेतले जातात असे सांगून अक्कलकोट नगरपालिका निवडणूक यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू,असे वक्तव्य…

मी पंतप्रधान झालो असतो तर काँग्रेसचा पराभव झाला नसता ; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातील दाव्याने खळबळ

देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी याच्या 'द प्रेसिडेन्शियल इयर्स' या पुस्तकाचे प्रकाशन जानेवारीत होत आहे. काँग्रेस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला याचे विश्लेषण मुखर्जी यांनी या पुस्तकात केले आहे. जर मी…
Don`t copy text!