भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाही ; गांधींचा हल्लाबोल
अलीराजपूर : वृत्तसंस्था
भाजपाने राज्यघटना बदलण्याच्या हेतूने '४०० पार'चा नारा दिला आहे. परंतु ४०० जागा तर सोडा, भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. यंदाची निवडणूक ही…