शेतकऱ्यांसाठी खूशखबर.. मुख्यमंत्र्यांचे वीज बिलाबाबत मोठं आश्वासन
मुंबई वृत्तसंस्था
शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. "राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे.…