पाण्याचे नियोजन लोकसहभागातून झाले पाहिजे : कोळी, हन्नुर येथे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’…
अक्कलकोट, दि.१५ : जीवनात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असुन त्यांचे नियोजन हे लोकसहभागातून झाले पाहिजे,असे प्रतिपादन अक्कलकोटचे गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील नेहरू युवा केंद्र व एस.के ग्रुप हन्नूर यांच्या…