मोदी सरकारने केवळ बहुमताच्या जोरावर देशावर कायदे लादले !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात मोदी सरकारने जे जे कायदे आणले ते कधीही लोकांना विश्वासात घेऊन आणले नाहीत.केवळ बहुमताच्या जोरावर त्यांनी कायदे करून सामान्य लोकांना अडचणीत आणण्याचे पाप केले आहे आता हिट अँड रन जो कायदा आहे तो तर…