ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

loksabha election

जालना, बीड,औरंगाबादेत साठीच्यावर मतदान

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) औरंगाबाद मतदारसंघात सरासरी ६०.२ टक्के, जालना मतदारसंघात ६५.६६ टक्के, तर बीड मतदारसंघात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब…

बारामतीत EVM ठेवलेल्या गोडाऊनचे कॅमेरा बंद ; पवार गटाच्या नेत्याचा आरोप

बारामती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात आज लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असून दुसरीकडे बारामतीत EVM ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. शरद पवार गटाचे…

सुषमा अंधारेंचा विश्वास : ठाकरे गट इतक्या जागा जिंकणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर सुरु असून दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नवनीत राणा…

तुम्ही मातृशक्तीला संपवू शकणार नाही – फडणवीस

अमरावती : वृत्तसंस्था हिंदू समाजातील शक्तींना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांनो लक्षात ठेवा, आमची शक्ती आमची मातृशक्ती आहे. त्यामुळे तुम्हीच संपणार, परंतु आम्हाला तुम्ही संपवू शकणार नाही, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरातून विरोध ; सख्खे बंधू शरद पवारांसोबत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आता घोषित होण्याच्या तयारीत असतांना अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं,…

महाविकास आघाडीचा लोकसभेचा मुहूर्त निघाला : ‘या’ दिवशी होणार जागा वाटप

मुंबई : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी आतापासून मैदानात फेरफटका मारायला सुरुवात केली असून यातच राज्यातील महाविकास आघाडी, म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला…

बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाध्यक्ष मायावती यांनी सोमवारी स्पष्ट केले. आघाडीमुळे बसपला फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याचा दावा त्यांनी…
Don`t copy text!