मोदी सरकार देशाला हुकूमशाहीच्या दिशेने घेवून चाललेय ; शरद पवार
माढा : वृत्तसंस्था
शेतमालाला नसलेला भाव, वाढलेली महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि या सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे काम करणारे मोदी सरकार देशाला हुकूमशाहीच्या दिशेने घेऊन चालले असल्याची टीका शरद पवारांनी मोडनिंब…