ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Nitin gadkari

काँग्रेसकडून राज्यघटना बदलण्यासंदर्भात खोटा प्रचार

अक्कलकोट : प्रतिनिधी काँग्रेसवाले आम्ही सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहोत असा चुकीचा आणि खोटा अपप्रचार करत आहेत पण या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका.राज्यघटना बदलण्याचे खरे पाप मागच्या साठ वर्षात काँग्रेसनेच केले आहे आत्तापर्यंत…

रस्ते निर्मितीचे संपूर्ण श्रेय स्व. अटलजींना ; केंद्रीय मंत्री गडकरी

लातूर : वृत्तसंस्था सन १९४७ ते २००० सालापर्यंत गावखेड्यात चांगले रस्ते करण्याचा विचार कोणीच केला नाही. मात्र गावांचा विकास करायचा असेल तर चांगले रस्ते तयार केले पाहिजेत, ही संकल्पना तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी…

विधिवत पूजा करीत गडकरी यांचे शक्तिप्रदर्शन

नागपूर : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून भाजपने राज्यात पहिला अर्ज देखील भरला आहे तर आज केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यापूर्वी त्यांनी आपल्या…

ठाकरेंची हवा गुल : गडकरींना उमेदवारी जाहीर

नागपूर : वृत्तसंस्था भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे गदारोळ उडाला होता. उद्धव ठाकरे यांनी तर थेट भाजप सोडून गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू असा दावा…

भाजपच्या लोकांना गडकरींची अडचण ; आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

नागपूर : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना अनेक विरोधक सत्ताधारी गटावर टीका टिपण्णी करीत आहे पण सध्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपाच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षावर एक मोठं विधान केलंय. भाजपातल्या काही लोकांना…

मंत्री गडकरींचे राजकारणावर मोठे भाष्य !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या पार्लेत गुरुवारी लोकमान्य सेवा संघातर्फे लोकमान्य गप्प नामक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नितीन गडकरी यांनी उपरोक्त भाष्य करत पक्षांतर करून स्वतःच्या विचारधारेला तिलांजली देणाऱ्या लोकप्रतिनिधी व…

15 वर्षे जुन्या गाड्याबाबत नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या काय आहे?

नवी दिल्ली :  15 वर्षांहून अधिक जुन्या गाड्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशात सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या 15 वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याची नीती लवकरच अधिसुचित केली…

दोन वर्षात देश ‘टोलनाका मुक्त’ होणार

नवी दिल्ली : आगामी दोन वर्षात भारत ‘टोल नाकेमुक्त’ होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या निर्णयामुळे तोल नाक्यांवरील वाहतुकीची कोंडी संपुष्टात येणार टोलचे उत्पन्न देखील वाढेल, असा विश्वास…

मुंबईतील पावसाच्या पाण्यासाठी नितीन गडकरींचा नवा प्लॅन,मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई, दि.१५ : मुंबईत पडणाऱ्या पावसाचे पाणी जवळच्या उद्योगधंद्यासाठी वापरून ते पाणी पुनर्वापरात आणावे,असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.याबाबत त्यांनी पत्र लिहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…
Don`t copy text!