ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Sachin kalyanshetti

अक्कलकोटला आमदार कल्याणशेट्टी यांच्या रूपाने मंत्रीपदाची लॉटरी ?

अक्कलकोट, वृत्तसंस्था  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश प्राप्त झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता लागली आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर…

अक्कलकोट व्यापारी महासंघाला नेहमीच सहकार्य राहील

अक्कलकोट, सोलापूर   अक्कलकोट व्यापारी महासंघाची भूमिका नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राहिली आहे. त्यामुळे विकास कामांसाठी व्यापारी महासंघाला माझे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही नूतन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.…

नूतन आमदार कल्याणशेट्टी यांचा रोहिदास राठोड मित्र परिवारातर्फे सत्कार

अक्कलकोट वृत्तसंस्था   अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांची विक्रमी मताने सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे कार्यकारी संचालक रोहिदास राठोड व मित्र…

डॉ.आंबेडकर यांच्या विचारधारेवरच समाजाची प्रगती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देशाची वाटचाल सुरू असून देशाची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मुत्सद्दी महापुरुष होते. ते अर्थतज्ञ , जलनिती तज्ञ , सामाजिक , राजकीय ,…

आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यासह देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे भारताचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत आहे, असे…

‘कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस’ अक्कलकोटच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करेल ; आ. सचिन…

अक्कलकोट :  ''डिझिटल इंडियाच्या दुनियेत  "कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेसने " अक्कलकोटच्या ग्राहकांना उत्तम व तत्पर देऊन विश्वास संपादन करेल याची खात्री आहे '' असे उदगार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी काढले. अक्कलकोट लक्ष्मी मार्केट…

अक्कलकोटमधील बिनविरोध ग्रामपंचायतींना आमदार कल्याणशेट्टी देणार १५ लाखांचा निधी

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण गावात वाद विवाद देखील निर्माण होतात.त्यामुळे बऱ्याचदा गावाच्या विकासावरती परिणाम…
Don`t copy text!