शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत खासदार राहूल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, मृत…
नवी दिल्ली : आज लोकसभेत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई…