ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी; १२५ कोटींचा निधी वितरित – उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई, दि. २:- ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक…

जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब हे चाणक्य आहेत – नवाब मलिक

मुंबई दि. २ डिसेंबर - आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय…

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – पीक विमा आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी…

मुंबई, दि. 2 : खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम…

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई, दि. 2 :- राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती…

सावधान.. भारतात ओमिक्रॉनचा एंट्री; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये…

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा; केंद्राच्या सूचनांची वाट…

मुंबई दि 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या…

अध्यात्म आत्मसात केल्याने जिवनाला नवी दिशा मिळते; डॉ.हेरंबराज पाठक यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन

अक्कलकोट,दि.२८ : अध्यात्म आत्मसात केल्याने जिवनाला नवी दिशा मिळते. स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीतून डॉ. हेरंबराज पाठक  यांनी ती दिशा आध्यात्माच्या माध्यमातून समाजाला योग्य प्रकारे दिली आहे. केवळ त्यांनी नोकरी केली नाही तर अध्यात्माची गोडी…

‘देवदूत’ राज्यस्तरीय पुरस्काराने बाबा मिस्त्री सन्मानित तर कोरोना योद्धे सर्व…

अक्कलकोट दि,२८- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मीडिया महोत्सव -२१ अंतर्गत 'देवदूत'  राज्यस्तरीय सामाजिक  पुरस्काराने सोलापूरच्या 'बाबा मिस्त्री'  यांनां सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा…

कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा उत्साहात

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबांची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात शनिवारी पार पडली. मागच्या तीन दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे…

भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पुणे, दि. 28 : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक…
Don`t copy text!