ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरात ५ रुपयात मिळणार १० लिटर शुद्ध पाणी, नगरसेवक महेश हिंडोळे यांचे प्रयत्न

अक्कलकोट  : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील भाविकांची गरज ओळखून आमदार प्रशांत परिचारक यांनी शुद्ध पाण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे.त्या माध्यमातून अक्कलकोट शहर वासियांना लवकरच पाच रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. अक्कलकोट…

कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सोमशेखर जमशेट्टी, बेंगळुरूत अधिकृत घोषणा

अक्कलकोट ,दि.२५ : कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राचे सचिव सोमशेखर जमशेट्टी यांनी बहुमताने विजय संपादन करून बाजी मारली.कन्नड साहित्य परिषद मुख्यकार्यालय बेंगळुरू येथे…

मोठी बातमी.. पहिलीपासून सर्व वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरू

मुंबई दि 25: इयत्ता पहिली ते इयत्ता सतावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळा सुरु कराव्यात किंवा नाही. याबाबत राज्य सरकारसह विविध पातळीवरही दुमत होते. मात्र, राज्यातील…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

मुंबई दि 25: आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी…

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टाने दिला दणका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुंटुबियांवर आरोपांची मालिक सुरु केली होती. पत्रकार परिषद आणि सोशल मीडियावर वानखेडे…

शक्ती मिल बलात्कार प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं शक्ती मिल बलात्कार प्रकरणी निकाल दिला असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पाच पैकी तीन आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या…

समीर दाऊद वानखेडेने आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम दाखला घेतला आणि लगेच दुसर्‍या दिवशी…

मुंबई दि. २५ नोव्हेंबर - समीर दाऊद वानखेडे याने आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. समीर दाऊद…

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी घेतला माघारी, कर्मचारी मात्र…

मुंबई : राज्य सरकारकडून काल एसटी कर्मचार्‍यांना काल ४१% पगावरवाढीची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. त्यानंतर आता मुंबई सह राज्यातील एसटी कर्मचारी त्यांचा संप मागे घेणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. अशामध्येच आता मागील…

मोठी बातमी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत परतले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत? अशी चर्चा सुरु होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये होते. त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत,…

एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ; निलंबनही तातडीने रद्द होणार परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा

मुंबई :राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या १५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी…
Don`t copy text!