ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करू !

सोलापूर : महाविकास आघाडी चे पदविधरचे अरुण लाड व शिक्षक चे उमेदवार जयंत आजगांवकर यांना प्रंचड मताने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्या प्रमुख पदाधिकार्‍याच्या बैठकीत राष्ट्रवादी भवन भैय्याचौक येथे झालेल्या बैठकीत…

इंधन दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे. याआधी सोमवारी पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले होते. कोरोनाच्या काळात पेट्रोल…

मनोर येथे 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले.…

‘या’ राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी, जाणून घ्या…

मुंबई : दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं…

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन

गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आज(२३ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा…

१ डिसेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित ‘हे’ ४ नियम बदलणार, जाणून घ्या काय…

नवी दिल्ली । सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित 1 डिसेंबर 2020 पासून अनेक बदल होणार आहेत. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील, त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार? -प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान,…

अन्नछत्र मंडळाचे शिवसृष्टी दालन भक्तांच्या सेवेत रुजू

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जगात प्रथमच कोरीव कलेतून साकारलेल्या धातुचित्र, शिल्पकला…

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्यापासून संचारबंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

सोलापूर  : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते  26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात…

…तर राज्यात पुन्हा निर्बंध लावणार, मुख्यमंत्र्यांचीही इच्छा ; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची मोठी…

जालना : दिवाळीनंतर देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात सगळं पुन्हा सुरू झालं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
Don`t copy text!