ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…ही तर जुलमी राजवट सरकार ; वीजबिलावरून प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात

सोलापूर : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. यावरून विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते…

ग्रामीण भागात ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार

मुंबई :ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८२ लाख…

यंदाची कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद

पंढरपूर : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्लीत दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली. महाराष्ट्रात नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या…

राज्यातील कृषी पंपधारकांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !

मुंबई:  राज्यातील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरत असतानाच राज्य सरकारने कृषी पंपधारकांसाठी एक मोठी घोषणा…

तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घ्या, नाहीतर…..अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान,…

अरे बापरे…ज्वेलर्सच्या दुकानामधील ३१ कर्मचाऱ्यांना कोरोना ; ग्राहकांचा शोध सुरु

इंदोर : करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. भारतात मागील गेल्या काही महिन्यापासून…

…म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला ; भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीने सांगितले कारण

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. पण सुदीपने निवृत्तीचा निर्णय का घेतला, याचे उत्तर काही जणांना मिळत नव्हते. त्यामुळे सुदीपच्या निवृत्तीमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे…

मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा होणार बंद? राज्य सरकार घेणार एक-दोन दिवसांत निर्णय

मुंबई । देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी…

भाजपतर्फे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन ; चंद्रकांत पाटील

मुंबई : वाढीव वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी (23 नोव्हेंबर) राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात…
Don`t copy text!