ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयहिंदकडून ऊस उत्पादकांना प्रतिटन २१०० रूपये खात्यात जमा

सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करणाऱ्या आचेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगर्सच्या वतीने यंदाच्या हंगामात ऊस पूरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन २१०० रूपये जमा केल्याचे जयहिंद शुगर्सचे…

सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे. सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे…

विठुमाऊलीचे दर्शन लांबले, माघी वारी रद्द – ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर : कोरोनाचे सावट अद्यापही संपले नाही. बरोबर कोरोनाची लस अनेकांना देणे बाकी आहे. यामुळे माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार आहे. मात्र दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ…

‘विट्ठाला’च्या १०२१ एकर जमिनींचा लागला शोध

पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी दान स्वरूपात दिलेल्या जमिनी राज्यातील 156 गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्याचे एकूण क्षेत्र हेक्टर 942.04 आर. म्हणजेच 2355 एकर आहे. त्यापैकी 408.72 हेक्टर आर. म्हणजेच 1021 एकर जमीन…

‘त्या’ ट्विटमुळे अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर

मुंबई – मुंबई – माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटीझन्सच्या रडारवर आल्या आहेत. अमृता फडणवीस विविध कारणांमुळे अनेकदा सोशल मीडियात चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कधी…

नेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटर…

मराठा आरक्षण- पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान मराठा संघर्ष यात्रा, ४ फेब्रुवारीपासून सुरुवात

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष…

दिल्लीपेक्षा सीमेवरील रस्त्यांवर खिळे ठोकले असते, तर…– संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

नवी दिल्ली: कृषि कायद्यांविरोधात राजधानीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. जर त्याचप्रमाणे खिळे सीमेवर ठोकले असते, तर देशात चीनने घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी…

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परिपत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर होणार याची विद्यार्थी, पालक, शिक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, यासंदर्भात…

सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकलच्या वेळापत्रकात बदल करणार ; राजेश टोपे

मुंबई : कोरोना महामारीमुळे बंद असलेली मुंबई लोकलची दारं 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्याने याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी व्यक्त…
Don`t copy text!