ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुन्हेगारांसोबत अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल; गृहमंत्री म्हणाले….

औरंगाबाद : औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहमंत्र्याच्या शेजारी या फोटोमध्ये उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे…

संजय राऊत आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीला

मुंबई - केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधा देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज खासदार संजय राऊत गाझीपूर सीमेवर जाणार आहे. संजय राऊत हे दुपारी १:०० गाजीपुर…

शेतकऱ्यांचा मुद्दा संसदेत गाजणार! विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे तसेच अर्थसंकल्पातील तरतुदींवरून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. कृषी आंदोलनासंदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांमध्ये कमालीची नाराजी आहे. याशिवाय अर्थसंकल्पातील…

विराट-अनुष्काने मुलीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं नाव

मुंबई | काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, अनुष्का शर्माने तिच्या सोशल…

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदी महागली ; पाहा आजचा दर

मुंबईः काल सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सोने दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच पाहायला…

नांदेडमध्ये रोहित शर्मा व धवल कुलकर्णी उभारणार क्रिकेट अकादमी!

नांदेड : नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी इच्छुक असून, धवल कुलकर्णीने यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.…

सोलापुरात पहिल्याच दिवशी 566 थकबाकीदारांकडून 5 कोटी वसूल

सोलापूर : ‘कोरोना’च्या गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी वाढली आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांची वीज बिलांची थकबाकी वसुली…

आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन आहे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

भारताला संकट काळातून ‘आत्मनिर्भर’ बनविणारा अर्थसंकल्प ; खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य…

कोरोनाच्या या महाभीषण आर्थिक संकटातून मार्ग काढत सहा क्षेत्रावर लक्ष केंद्रीय केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला आहे. आरोग्य, आर्थिक पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास मानव संसाधन त्याचप्रमाणे नाविन्यता…

देशाला, देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

मुंबई : आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविडच्या संकटकाळात अनेक पॅकेज जाहीर केलेले असताना सुद्धा आज केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करतानाच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा…
Don`t copy text!