ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेना-कॉग्रेसमध्ये ठिणगी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर कॉग्रेस नेते नाराज

मुंबईःराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात काल मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांवर जोरदार टीका केली. बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक पुढे होते आणि आम्ही बाबरी मशिद पाडली हे अभिमानाने सांगतो असे विधान केले होते. या…

‘उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी’

मुंबईः राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये: फडणवीस

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. वीर सावरकर…

“आम्ही भरलेली थाळी दिली, तुम्ही रिकामी थाळी वाजवायला लावली”

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांचा चांगला…

रोहित पवारांनी अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेतून राज्यातील भाजप नेत्यांना सुनावले !

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तिसरे दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतले. यावेळी आमदार रोहित…

सोन्याच्या दरात घसरण सुरूच; हे आहेत आजचे दर !

नवी दिल्ली : सोन्याचा भाव मागील काही दिवसापासून घसरण सुरु आहे. मागील दोन दिवसांत यात काहीशी वाढ झालेली होती. मात्र पुन्हा देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. बुधवारी आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी एप्रिल…

वसतिगृहातील तरूणींना कपडे काढून नाचवले: जळगावच्या घटनेवरून राज्यभरात संताप

जळगाव: जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या घटनेवरून…

मुंबईवर सायबर हल्ला झाला नाही; सरकारकडून चुकीची माहिती

मुंबई: मुंबईत १२ ऑक्टोंबर रोजी अचानक वीज गायब झाली होती. इतिहासात वीज गायब होण्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान हा चीनचा सायबर हल्ल्या होता असे सायबर सेलने म्हटले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मात्र, याबाबत माजी…

आता भाजपनेही ती चूक मान्य करुन माफी मागावी

मुंबई: कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाने अर्थात इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणिबाणीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. तब्बल 45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय चुकीचा होत असे मान्य केले आहे. दरम्यान…

राहुल गांधींचे मोठे विधानः म्हणाले, इंदिरा गांधींचा तो निर्णय चुकीचा !

नवी दिल्लीः कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे पक्षातील अनेक निर्णयावर जाहिर भाष्य करतात, त्यावर नाराजीही व्यक्त करतात. कॉग्रेस सरकारने लागू केलेल्या आणिबाणीवर विरोधकांकडून आताही टीका होते. आणिबाणीचा निर्णय काळा दिवस म्हणून मानला…
Don`t copy text!