चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे ; शिवसेनेची टीका
मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामना संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून सामनातील आक्षेपार्ह भाषेबद्दल तक्रार केली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा सामना…