Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
कृषिमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात? ‘पक्ष कठोर निर्णय घेईल’
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
…मी काही पाप केले नाही ; मंत्री कोकाटे यांचे विधान !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळाल्यापासून नेहमीच वादाची किनार लागत असून आता थेट विधिमंडळामध्येच मोबाइलवर जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित…
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा : देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
निसर्गाचा लहरीपणा, सरकारच्या बेहिशेबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्यातच आगीत तेल ओतल्याप्रमाणे मागील तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून होणाऱ्या आयातबंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात…
बाजारात भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर…
राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा : राज्य सरकारचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा…
सरकारचा महत्वाचा निर्णय : ‘या’ शेतकऱ्यांना टाकणार काळ्या यादीत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई…
राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा : महाराष्ट्रात ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपविले आयुष्य !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून यात ते म्हटले की, महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी…
विरोधी पक्षनेते दानवेंनी सरकारला धरले धारेवर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध प्रश्न मांडत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य…
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण : नवीन महिन्यात नवीन दर लागू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली असून तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर मंगळवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, घरगुती गॅस…
पावसाच्या तडाख्याने टोमॅटोचे दर कोसळले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत…