Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
१९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणकारक, क्रीडाविषयक कार्य
करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे धर्मादाय न्यास संस्थापक…
राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण कायम
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई, ठाणे आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते…
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगा थेरपी महत्वाची !
बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि जंक फूडचे सेवन यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. विशेषतः उच्च रक्तदाबाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. मात्र भारतीय परंपरेतील प्राचीन योगसाधनेमुळे उच्च रक्तदाबासह मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवणे…
मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीवर मोठे वक्तव्य !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून विरोधकांसह शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत असतांना आता शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२१) राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'सरकार शब्द फिरवणार नाही. योग्यवेळी…
खळबळजनक : वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दि. १४ दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जनावरेही दगावली. या…
धक्कादायक : नुकसान भरपाई न मिळाल्याने भाजप आमदाराचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या संतापाने आता भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव…
सरकारने वचन पूर्ण न केल्यास मंत्रालयात घुसणार? अखेर बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित !
अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90%…
अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या 14 मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ…
“बच्चू भाऊंना रक्ताची उलटी ; शेतकरी नेते राजू शेट्टींचा राज्यसरकारला सवाल
अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, दिव्यांगाना अनुदान मिळावे यांसह १७ मागण्या घेऊन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.…
महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीरांचे अक्कलकोट तालुक्यात आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात सोमवार, दि.१६ जून रोजी जिल्हा प्रशासन व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास सोलापूर यांच्यावतीने महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांचा मुख्य उद्देश म्हणजे…