Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी !
नाशिक : वृत्तसंस्था
देशभरात राज्यातून सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक…
मंत्री बावनकुळे यांची भाषा दादागिरीची होती ; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी !
अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या…
…पैसे खाण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर ; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी विरोधी बाकावर असून सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी मोठे प्रयान्त करीत असताना आता गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात…
शेतकर्यांना दिलासा : टोमॅटोच्या दरात तेजी
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा सुरु आहे. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे टोमेटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमालीचे घटले असून, अनेक…
सोलापूर जिल्हा परिषदेत ११२ पदांसाठी भरती जाहीर !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेतले आहे मात्र अनेक तरुण तरुणी आज देखील बेरोजगार आहे. याच बेरोजगार तरुणांना एक नोकरीची मोठी संधी समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने ११२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार…
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : राज्यातील प्रत्येकाला घर देणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून…
राज्याच्या कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर…
शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी : एकाच महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे धान्य !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य…
गोऱ्हेंची सरकारकडे ठोस शिफारस : “कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी नवा कायदा!”
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची शिफारस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार मंत्री…
धान, कापूस, सोयाबीनसह 14 पिकांच्या एमएसपीत वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन आणि तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच २८ मे रोजी हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री…