ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

सोलापुरात पावसाचा हाहाकार : पिकांचे प्रचंड नुकसान !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात देखील पावसाचा हाहाकार सुरु असून सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व आठही…

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत १० मोठ्या निर्णयावर मोहोर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय…

हवामान विभागाचा अंदाज : येत्या ४८ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : तूर खरेदीची मुदत वाढली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तूर उत्पादक व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी…

कॉंग्रेसच्या नेत्यांनी उठविली महायुती सरकारवर टीकेची झोड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत,…

खळबळजनक : राज्यात चार महिन्यात १ हजार शेतकऱ्यांचे आयुष्य संपले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या जानेवारी ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : इतक्या खर्चात होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच…

शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा : राज्यात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. खरंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये दाखल होत असतात. मात्र, यंदा अपेक्षेपेक्षा लवकर मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार असल्याचे…

नव्या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बहुचर्चित 'एक रुपया पीक विमा योजना' बंद करून त्याऐवजी 'सुधारित पीक विमा योजना' लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय…

कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडवले !

पुणे : वृत्तसंस्था राजाय्तील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे. यंदा हवामान अनुकूल असल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकर्‍यांनी वेळेवर पेरणी, योग्य खते व कीड नाशकांचा वापर…
Don`t copy text!