ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

शेती नसणाऱ्यांसाठी अक्कलकोटमध्ये हुरडा महोत्सव ; प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांची अनोखी माणुसकी

मारुती बावडे अक्कलकोट : समाजात शेती नसणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे पण या लोकांना दरवर्षी हुरडा खाता यावा, यासाठी अक्कलकोट येथील दानशूर प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी हूरडा महोत्सव आयोजित करून मोठा दिलासा दिला आहे. गेली १५ वर्ष…

चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड हायवेबद्दल शेतकऱ्यांत संतापाची लाट ; नुकसान भरपाईबद्दल तीव्र नाराजी,…

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील चेन्नई - सुरत ग्रीन फिल्ड हायवेमधील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला हा बाजारभावापेक्षा अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात आता शेतकऱ्यांकडून संघर्ष…

कुरनूर धरणात अद्यापही ६० टक्के पाणी शिल्लक ; यंदाचा उन्हाळा अक्कलकोटसाठी सुसह्य राहणार

मारुती बावडे अक्कलकोट : कुरनूर धरणात यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० टक्के पाणी शिल्लक असल्याने तालुक्याचा उन्हाळा सुसह्य जाणार आहे. नदीकाठच्या गावांना तर दिलासा मिळेलच पण खास करून अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई तीव्रतेने…

साखर उद्योगाच्या सशक्तीकरणासाठी अमित शाह यांच्याकडे बैठक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

नवी दिल्ली, 24 जानेवारी : साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेत झाली.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण ; राज्य शासन…

पुणे दि.२१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…

जयहिंद शुगर तर्फे १९ जानेवारीला ‘संगीत संत तुकाराम’ नाटय प्रयोगाचे आयोजन ; दोन दिवसात…

अक्कलकोट,दि.१७ : आचेगाव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथील जय हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेडने खास करुन जयहिंद शुगरच्या कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकरी, नाट्यप्रेमी तसेच सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील तमाम बांधवांना पाहता यावे यासाठी दि.१९ व २०…

शासन आदेश धुडकावत पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती;मुजोर बँकांना कडक शब्दात समज देऊन…

मुंबई, दि. १६ जानेवारी - राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील हिवाळी…

स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील ऊस क्षेत्राचे सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाज़ूळव झाल्यास यंदाचा गळीत हंगाम चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना दहिटणेचे 14 व्या गळीत हंगाम…

जयहिंद शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा ; चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती

अक्कलकोट ,दि.६ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा केली असल्याचे कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.…

खाजगीकरणाविरोधात महावितरणच्या कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर, अनेक शहरांमधील बत्तीगुल

दुधनी : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या सरकारी महामंडळांचं खाजगीकरण करण्यात येऊ नये, या मागणीसाठी राज्यातील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांमध्ये मध्यरात्री तीन वाजेपासून वीज…
Don`t copy text!