Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
बुलढाणा : बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. या विनंतीनंतर शिंगणे…
गोकुळ शुगर्सकडून ऊस बिलाची पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, चेअरमन दत्ता शिंदे यांची माहिती
अक्कलकोट : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊस बिलाच्या रकमेची पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे ,अशी माहिती…
Breking News..! पंतप्रधान मोदींची घोषणा…! तीनही कृषीकायदे होणार रद्द
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंती निमित्त देशातील जनतेला संभोधीत केले. यावेळी शेतकऱ्यांचा विरोध होत असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला…
जयहिंद शुगरकडून ३१ ऑक्टोबरपर्यंतची ऊसबिले अदा : माने देशमुख, पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या…
अक्कलकोट, दि.१८ : आचेगाव
(ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २१०० रू प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन…
शेतकऱ्यांनो सावधान…! “या” तारखेच्या आत शेतीच्या कामे उरकून घ्या, कुठल्या…
पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. अंदमानच्या समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र…
विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा साखर निर्यात पुरस्कार प्रदान
कन्हेरगांव : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप.शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेकडून सन 2020-21 हंगामात केलेल्या उच्चांकी साखर निर्यातीसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथक क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान…
सीना – माढा सिंचन योजनेच्या संपादित क्षेत्रासाठी 16 कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध –…
कन्हेरगांव : सीना माढा सिंचन योजनेच्या कुर्डू व टेंभूर्णी विभागातील भूसंपादनाचे 16 कोटी 37 लाख रुपये शासनामार्फत उपलब्ध झाले असून कुर्डू, तांबवे-निमगाव (टेंभुर्णी विभाग)परिसरातील शेतकऱ्यांनी पा.बा.च्या भिमानगर येथील संबंधित कार्यालयाशी…
लोकमंगलच्या कर्जामुळे द्राक्ष बागायतीला नवी दिशा
सोलापुर : “द्राक्ष बागायती हे पैसा कमावण्याचे चांगले साधन आहे असे लोकांंना वाटत असते पण द्राक्ष बागायतदाराला किती कसरती कराव्या लागतात आणि निसर्गाच्या एका फटक्याने लाखो रुपयांचे हिशेब कसे कोलमडतात हे त्यांंना माहीत नसते. या बाबतीत एकच…
..तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन शेतकरी आंदोलनात सहभागी व्हावे : आ. सुभाष देशमुखांचा संताप,…
सोलापूर : युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकर्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकर्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक…
शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहणार-गणेश माने देशमुख ; जयहिंद शुगर-१११११ साखर पोत्यांचे पुजन
अक्कलकोट- देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरते. शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या माध्यमातुन…