ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

जिल्ह्यात सहाव्या दिवशीही तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरूचमागण्या मान्य झाल्या शिवाय माघार नाही,…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१३ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. आतापर्यंत तीन वेळा प्रशासनाबरोबर बैठक झाली आहे.  तरीही मागण्याबाबत ठोस कृती न झाल्याने आंदोलन पुढे सुरूच…

कुरनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, हरणा नदीचा ‘फ्लो’ वाढला, शेतकऱ्यांतुन समाधान

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात हरणा नदीच्या परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात…

जिल्ह्यात तलाठयांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू, शेतकऱ्यांची कामे खोळंबली

अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यात बुधवारपासून विविध मागण्यांसाठी तलाठी यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महसूल मधील यंत्रणा विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. खरीप पेरण्या झालेल्या आहेत अशातच…

दुधनी परिसरात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दुधनी : दुधनी येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमण्यास सुरुवात झाली. आणि दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला…

खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी…

सोलापूर,दि.7: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक…

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई  : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार…

अक्कलकोट तालुक्यात आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजा सुखावला

मारुती बावडे अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर होता.  खरिपाच्या पेरणी नंतर पाठ फिरविलेल्या पावसाने २७ जून रोजी ११ वाजता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. …

अक्कलकोट तालुक्यात १४ हजार ६५० हेक्टरवर खरीपाची पेरणी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात आता पर्यंत १४ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. अधून मधून पावसाची हुलकावणी मिळत असल्याने पेरणीला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात…

अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन व बीज प्रात्यक्षिक, तालुका कृषि विभागाचा उपक्रम

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने कमीत कमी खर्चात जास्तीत उत्पादन घेण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन सुरू आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुका कृषि अधिकारी…

गोगाव ग्रामपंचायतीकडून नाला खोलीकरणाचे काम सुरू ;  सरपंच सुरवसे यांच्या प्रयत्नाला यश

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील गोगांव ग्रामपंचायत येथे निधी मंजूर होताच अनेक कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सध्या गोगांव ग्रामपंचायतवतीने जिल्हा परिषद माध्यमातून जलसंधारण नाला खोलीकरण कामासाठी निधी मंजूर झाल्याने हे काम प्रगतीपथावर आहे.…
Don`t copy text!