नव्या वर्षाचे शांत स्वागत; गर्दीपासून दूर भारतातील पाच निवांत पर्यटनस्थळे
नवीन वर्षाची संध्याकाळ म्हणजे केवळ पार्टी, संगीत आणि गर्दी एवढ्यापुरती मर्यादित न राहता ती आत्मचिंतन आणि नव्या सुरुवातीची संधी मानली जाऊ लागली आहे. शहरांच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात नववर्ष साजरे करण्याचा कल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतातील काही शांत, सुंदर आणि कमी गर्दीची पर्यटनस्थळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. डोंगररांगांमध्ये शांतता शोधणाऱ्यांसाठी मसुरीजवळील … Read more