नव्या वर्षाचे शांत स्वागत; गर्दीपासून दूर भारतातील पाच निवांत पर्यटनस्थळे

नवीन वर्षाची संध्याकाळ म्हणजे केवळ पार्टी, संगीत आणि गर्दी एवढ्यापुरती मर्यादित न राहता ती आत्मचिंतन आणि नव्या सुरुवातीची संधी मानली जाऊ लागली आहे. शहरांच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात नववर्ष साजरे करण्याचा कल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतातील काही शांत, सुंदर आणि कमी गर्दीची पर्यटनस्थळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. डोंगररांगांमध्ये शांतता शोधणाऱ्यांसाठी मसुरीजवळील … Read more

मोठी बातमी : गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने किचनचे बजेट बिघडणार आहे. 14.2 किलोग्रॅमचे गॅस सिलिंडरची किंमत … Read more

चाहते चिंतेत : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हाताला फ्रॅक्चर !

मुंबई : वृत्तसंस्था नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. मात्र तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यानंतर चाहत्यांनीही तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोनाली बेंद्रे विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिने नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि हलका निळ्या रंगाची … Read more

अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा : बारा लाखांपर्यंत उत्पन्नकर मुक्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशाचा अर्थसंकल्प  आज सादर होत आहे.  संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा देत 12 लाख रूपयापर्यंत कोणताही आयकर द्यावा लागणार नसल्याची महत्वाची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये … Read more

तुम्ही खात्री बाळगा की हा मोदी आहे : सोनमर्ग बोगद्याचे केले उद्घाटन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात आजपासून प्रयागराज येथे कुंभमेळाव्याला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमध्ये झेड मोड बोगद्याचे उद्घाटन केले. श्रीनगर-लेह महामार्ग NH-1 वर बांधलेला 6.4 किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग 6 महिने बंद असतो. बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व ऋतुत कनेक्टिव्हिटी मिळेल. बोगद्याचे उद्घाटन … Read more

जुनी कार भंगारात काढा अन्‌ नवीन कार घ्या ; मंत्री गडकरी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जुनी व कालबाह्य झालेली वाहने भंगारात काढून त्याबदल्यात नवे वाहन खरेदी करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना या नव्या वाहन खरेदीवर 1.5 टक्के ते 3 टक्के सवलत देण्यास वाहन कंपन्या तयार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी भारतीय वाहन उत्पादकांची मध्यवर्ती संघटना असलेल्या सियामच्या शिष्टमंडळासमवेत भारत मंडपम येथे बैठक … Read more

बिबट्याच्या भीतीने शाळेला सुटी ; छत्रपती संभाजीनगरात शोध सुरु

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील उल्कानगरी भागात गेल्या तब्बल ७० तासांपासून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप त्याचा माग लागलेला नाही. बुधवारी (१७ जुलै) दिवसभर ९० जणांच्या टीमने बिबट्याचा शोध घेतला. बिबट्याचे सीसीटीव्हीमध्ये मंगळवारी पहाडे साडेपाचच्या सुमारास चित्रीकरण झाले होते. त्यानंतर या भागातील सीसीटीव्हीत त्याचे चित्रीकरण झाले नाही. दरम्यान, … Read more

पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रियामध्ये जंगी स्वागत ; ४१ वर्षांनी पहिल्यांदा ऑस्ट्रिया भेट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच रशिया दौऱ्यानंतर मंगळवारी उशिरा रात्री ऑस्ट्रिया येथे पोहोचले. ४१ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड कार्पेटवर भव्य स्वागत करण्यात आले. पीएम मोदी म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील मैत्रीचे संबंध आगामी काळात आणखी मजबूत होतील. दोन दिवसांच्या रशिया … Read more

देशातील ११ राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; ६ हजार भाविक अडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या काही तास उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर … Read more

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हि’ बातमी महत्वाची !

पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध लोक या मोसमात सहज आजारी पडतात. या हंगामात संसर्ग खूप वेगाने पसरतो. पावसाळ्यात सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशास्थितीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया अशा समस्या उद्भवू शकतात. या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी या मोसमात सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. … Read more

Don`t copy text!