ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

श्री स्वामी समर्थ पालखी आठ महिन्यानंतर अन्नछत्र मंडळात विसावली !

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा…

पत्रकार प्रशांत माने लिखित ‘लोकाभिमुख पत्रकारिता’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी नवोदित पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल अशा आशयाचे पत्रकार प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता होटगी रोड गांधीनगर येथील हेरिटेल गार्डन कार्यालयात…

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे ; पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप !

सोलापूर : प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे. उच्चपद भूषवून सेवा बजावावी. आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन अक्कलकोट येथील श्री…

उजनी धरण ७० टक्के भरले ; १६ दरवाजे उघडले !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पुणे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण ७०% क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे १६…

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगा थेरपी महत्वाची !

बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि जंक फूडचे सेवन यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. विशेषतः उच्च रक्तदाबाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. मात्र भारतीय परंपरेतील प्राचीन योगसाधनेमुळे उच्च रक्तदाबासह मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवणे…

मोदी सरकारने अकरा वर्षात फाईव्ह सी च्या माध्यमातून काम केले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने मागील अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि जनकल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात ऐतिहासिक कामगिरी बजावली असून, २०४७ पर्यंत भारत हा विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या यादीत पहिल्या किंवा…

ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोषात माऊलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान !

पुणे : वृत्तसंस्था टाळ मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे…

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा सुरक्षेचे कारण पुढे करत घेतला मोठा निर्णय !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून ११ जून रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे आणि चौथऱ्याच्या समोरून…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन ; संत तुकारामांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान !

पुणे : वृत्तसंस्था जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. देहू गावापासून निघालेल्या या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या भेटीची ओढ असणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा…

महिलांनी राजमाता जिजाबाईच्या कार्याचा आदर्श घ्यावा ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला. स्वराज्याची स्थापना करण्यास प्रेरणा दिली. महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या मुला…
Don`t copy text!