ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

अत्यवस्थ तरुण रुग्णाच्या मदतीला धावले बार्शीतील तृतीयपंथी !

बार्शी : प्रतिनिधी येथील तरुण कलाकार हर्षद लोहार हा अत्यवस्थ असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या उपचारासाठी आवाहन केल्यानंतर बार्शीकरांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांच्या पुढाकाराने येथील…

वटपाैर्णिमा : यंदा दोन दिवस सुवासिनी करु शकणार वटपूजन !

पुणे : वृत्तसंस्था पतीच्या आयुष्याची दोरी बळकट होऊ दे, अशी प्रार्थना करण्याचा सण वडाला धागा बांधून वटपौर्णिमा यंदा महिलांना दोन दिवस साजरी करता येणार आहे. यंदा मंगळवारी (दि.१०) साडेअकरानंतर पाैर्णिमेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या…

अक्कलकोटला भरला आनंद मेळा ; बालगोपाळांसाठी मनोरंजनाची पर्वणी

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट शहरातील जुना पावर हाऊस येथे सध्या रंगतदार आणि धमालमस्तीने भरलेला स्वामी समर्थ ॲम्युझमेंट पार्क अर्थात आनंद मेळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील अखेरचे दिवस गोड आठवणीत घालण्यासाठी हा…

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय : गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींचं विसर्जन कुठे?

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसावर राज्यात गणेशोत्सव येण्याच्या तयारीत असतांना आज मुंबई हायकोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या पीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यंदाच्या गणेशोत्सवात शाडूची…

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज यांना…

सोलापूर : प्रतिनिधी मराठी पत्रकार संघ आयोजित ‘जीवनगौरव व राजस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा’ सोलापुरातील बालाजी सरोवर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक…

राज्यात ‘आपले गाव, आपली जबाबदारी’ संकल्पना : मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा एक प्रचंड अभिमानाचा व स्वातंत्र्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज कारभाराचा अभ्यास केला जातो व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात…

संभाजीराजे छत्रपती यांची मोठी मागणी : शासनाने हा दिन राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा !

किल्ले रायगड : वृत्तसंस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला. हा दिवस आज…

देशातील धर्मांतरावर मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य !

नागपूर : वृत्तसंस्था देशातील धर्मांतरावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. धर्मांतर ही हिंसा आहे. जर ते स्वेच्छेने केले गेले तर काही हरकत नाही, परंतु आम्ही दबाव आणण्याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.…

सोलापूर जिल्हा परिषदेत ११२ पदांसाठी भरती जाहीर !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेतले आहे मात्र अनेक तरुण तरुणी आज देखील बेरोजगार आहे. याच बेरोजगार तरुणांना एक नोकरीची मोठी संधी समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने ११२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार…

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश : डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता !

मुंबई  : प्रतिनिधी राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे…
Don`t copy text!