Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू –…
सोलापूर, दि. 15:- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील 15 साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र…
महत्वाची बातमी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ६७३ कोटी जमा !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत मराठवाड्यातील २० लाख ५९ हजार शेतकऱ्यांसाठी १४८९ कोटी रुपयांचा निधी…
हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीची मागणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शीलवंत व पंचम समाज बांधव अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात नगरपरिषद…
दिवाळीत निर्माण होऊ शकतो झेंडू फुलांचा तुटवडा !
पुणे : वृत्तसंस्था
येत्या आठवड्यात दिवाळी सण येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण सुरु झाले असून प्रत्येक व्यक्ती सणाच्या तयारी करू लागला आहे. पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि…
राज्यात फळभाज्या महागल्या !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात फळभाज्या महागल्या असून आता मध्य प्रदेशातून येणाऱ्या लालचुटुक अन गोड गाजराचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गाजराची आवक घटली आहे.…
उद्धव ठाकरेंनी स्वतःला आरशात पाहावे ; मुख्यमंत्र्यांचा टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर…
हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा हाहाकार माजला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण कर्जमाफी आणि…
सरकारचा महत्वपूर्ण ‘जीआर’ : आता ‘इतक्या’ दिवसात होणार जमीन मोजणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आता राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता ३० दिवसांमध्ये मार्गी लागणार आहेत. यासंदर्भात महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यासंदर्भातील अधिसूचनाही…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता यावर अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग सुरु होण्याचे चिन्ह आहे.…
‘त्यामुळेच’ हे सरकार घाबरतेय ; आ. रोहित पवारांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने हिवाळी अधिवेशन 10 दिवसांचे न घेता 3 आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत…