Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
माती परीक्षणाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक : आयएएस ज्ञानेश्वर पाटील; कुरनूर येथे शेतकऱ्यांसाठी…
अक्कलकोट, दि.१ : ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी पारंपारिक शेती करतात त्यांनी जर माती परीक्षण करून अभ्यासपूर्ण शेती केली तर वार्षिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्य…
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज – मुख्याधिकारी अतिष वाळुंज
दुधनी दि. ३१ : शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय वरील ताण कमी करण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम दरवर्षी राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी येथे बोलताना…
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण…
मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…
ऊस बिले वेळेवर देण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न ; कपिल शिंदे यांच्या…
अक्कलकोट, दि.४ : शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देणे हे तर आमचे कर्तव्यच आहे. परंतु शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न गोकुळ शुगर मार्फत सुरू आहे. उसाचे एकरी उत्पादन वाढविणे हे आता आमच्या समोरचे प्रमुख ध्येय असल्याचे गोकुळ शुगरचे…
देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची ; सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे…
दिल्ली : सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची आहे असे सांगून त्यांना बेधडक कारवाई करण्याचा सल्ला देखील दिली आहे.…
लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरूय…
मुंबई - अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत... लोकांसमोर कसे जायचे... जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे - सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग…
मुदत संपल्याने अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद ; दाखल्यांसाठी आता महा ई सेवा केंद्रांशी संपर्क…
अक्कलकोट, दि.१ : सेतू ठेक्याची मुदत संपल्यामुळे अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद करण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.
सदर सेतूमधील दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर सुविधा यांचे नवीन अर्ज आता महा-ई-सेवा केंद्राद्वारे…
शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, सिबीलची अट लाऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबील स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नये. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे असे…
रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी…
माळशिरस : पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीमशेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी दिली आहे. माळशिरस…
सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंध कार्यालयातील दस्त नोंदणी करण्यास अडचण ; पिक पाहणी अपडेट नसल्याने…
अक्कलकोट : सर्व्हर डाऊनमुळे अक्कलकोटमधील खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे यामुळे त्याला तलाठ्यांकडचे उतारे मिळत नाहीत, उतारे मिळाल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या विभागात सावळा गोंधळ पाहायला…