Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल ; प्रशासकांच्या माध्यमातून होत असलेल्या…
मुंबई, दि. १७ मार्च - राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने झाल्या पाहिजेत. तिथं प्रशासकांच्या माध्यमातून सुरु असलेला राज्यसरकारचा हस्तक्षेप तात्काळ थांबला पाहिजे. प्रस्ताव, मंजूरीशिवाय…
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही, अवकाळी पावसामुळे…
मुंबई, दि. १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे…
महिलांसाठी आनंदाची बातमी ! एसटी प्रवासात मिळणार आजपासून ५० टक्के सवलत, शासन आदेश जारी
मुंबई : राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट जाहीर केली होती. या निर्णयाचा आदेश शासनाने काढला असून आज पासून ५० टक्के सवलतीचा लाभ महिलांना घेता येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री,…
चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या नुकसान भरपाईचा विषय सभागृहात ; नाशिकचे आमदार दिलीप बनकरांनी उठविला आवाज
अक्कलकोट : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला कमी मिळणार असल्याने शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेत आवाज उठविला असून त्यांनी समृद्धीच्या…
तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग मोकळा ; उच्चाधिकार समितीकडून हिरवा कंदील
अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीकडून या प्रक्रियेला हिरवा…
शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक ; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे…
मुंबई, दि. १६: राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात…
पीक विम्याची रक्कम ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपन्यांना निर्देश – कृषिमंत्री अब्दुल…
मुंबई, दि. १६ :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप - २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई रक्कमेचे ३१ मे, २०२३ पर्यंत वाटप करण्यात येईल. याबाबत कार्यवाही करण्यास कसूर करणाऱ्या विमा कंपन्यांवर…
ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा…
मुंबई दि 16:- ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ह्युंदाई मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम, जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो, जनरल मोटर्सचे…
कुर्ला येथील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव: नाना पटोले
मुंबई, दि. १६ मार्च कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा…
चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे;पालकमंत्र्यांकडून बैठक नसल्याने शेतकरी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक ;…
अक्कलकोट, दि.१४ : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन दहा दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष…