Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर…
शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत असंवेदनशील ;सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातल्या…
मुंबई, दि. १० मार्च - नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत असल्याने भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती,…
शेतकऱ्यांना खत देण्यासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक – जयंत पाटील
सांगली : सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.…
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 75 कोटी निधी मंजूर – आमदार…
मंगळवेढा : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ…
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मदत करणारा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभार जसा अठरा पगड जाती डोळ्यासमोर ठेऊन केला जात होता त्याचाच आदर्श ठेऊन महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने २१ व्या शतकातील महाराष्ट्र कुठल्या दिशेला न्यावा व राज्य नंबर १ करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून…
प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ; गोरगरीब, शेतकरी, महिलांना…
मुंबई दि ९ : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत”…
राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित ; ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ सादर
मुंबई, दि. 8 : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत…
शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती ; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ…
मुंबई दि. ८ मार्च - अवकाळीने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली.
गेल्या दोन…
अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ;…
मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे…
शेतकर्यांच्या भावना विचारात घेऊन राज्य सरकारकडे बैठक लावू ; चेन्नई सुरत प्रकरणी पालकमंत्र्यांचे…
अक्कलकोट, दि.४ : समृद्धी महामार्ग करताना ज्याप्रमाणे शेतकर्यांना जो मोबदला दिला आहे, त्याचप्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गामध्ये गेलेल्या बाधित शेतकर्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्यांनी…