ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

धनंजय मुंडेंच्या आणखी अडचणीत वाढणार : आ.धस देणार ईडीला पुरावे !

बीड : वृत्तसंस्था बीड येथील सरपंच खून प्रकरणातील आरोपी अटकेत आल्यानंतर मंत्री मुंडे यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागातून धनंजय मुंडे…

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : आता सरकारच्या योजना थेट व्हॉट्सॲपवर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत असून त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.…

पावसाच्या फटक्याने राज्यात ‘लाल’ मिरचीच्या दरात मोठी घसरण !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा अन् नव्या हंगामातील सुरू झालेली आवक, यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. परिणामी, दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत…

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : शेतकऱ्यांचे वाढणार ‘या’ योजनेत ३ हजार रुपये !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येत असल्याचे दिसत आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी जमा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्यापोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी…

दादांचे टेन्शन वाढणार : दोन मंत्री आले अडचणीत !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांचे टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तर अजित पवारांना दोन मंत्र्यांमुळे संकटात देखील आले आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात…

आज अर्ज उद्या कर्ज : आ.धस यांचे पुन्हा मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासुन महायुतीचे मंत्री मुंडे यांच्यावर भाजपचे आ.सुरेश धस गंभीर आरोप करीत असतांना पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री…

महत्वाची बातमी : आता इंग्रजी येत नाही तर नोकरी नाही; नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल

मुंबई : वृत्तसंस्था अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती असते. इंग्रजी येत नाही, याची भीती इतकी खोलात जाते की नोकरी देखील यामुळे मिळत नाही. आता याचसंदर्भात एक अहवाल आला आहे. हा अहवाल नीती आयोगाचा आहे. यात इंग्रजीमुळे अनेकांना नोकरी मिळत नाही,…

भाजी, अंडी आणि डाळींच्या किमती झाल्या कमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने पुरवठा परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केल्यामुळे भाजी, अंडी आणि डाळींच्या किमती बर्‍याच कमी झाल्या आहेत. यामुळे जानेवारी महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी होऊन 4.31% इतके नोंदली गेली…

हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई  : वृत्तसंस्था देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा…
Don`t copy text!
Join WhatsApp Group