ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

उद्धव ठाकरेंनी स्वतःला आरशात पाहावे ; मुख्यमंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर…

सरकारचा महत्वपूर्ण ‘जीआर’ : आता ‘इतक्या’ दिवसात होणार जमीन मोजणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आता राज्‍यातील जमीन मोजणी प्रकरणे आता ३० दिवसांमध्‍ये मार्गी लागणार आहेत. यासंदर्भात महसूल विभागाने महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला असून, यासंदर्भातील अधिसूचनाही…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता यावर अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग सुरु होण्याचे चिन्ह आहे.…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी येणार योजनेचे पैसे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण उद्यापासून (शुक्रवार) सुरू करण्यात…

‘त्यामुळेच’ हे सरकार घाबरतेय ; आ. रोहित पवारांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने हिवाळी अधिवेशन 10 दिवसांचे न घेता 3 आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत…

मुख्यमंत्र्यांची मंजुरी : राज्यातील तरुणांचा मोठा प्रश्न सुटणार !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या ‘रत्ने व दागिने धोरण - 2025’ ला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचे पॅकेज जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना सर्वच विरोधकांनी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी नेहमीच आंदोलन सुरु होती. राज्य सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त…

हृदयद्रावक : अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी अन तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात पावसाच्या हाहाकाराने अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य उधवस्त झाले आहे तर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी आणि वाढलेल्या आर्थिक विवंचनेला…

कर्मचारी व पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे.…

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ; मुख्यमंत्र्यांची मात्र मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि…
Don`t copy text!