Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
मातोश्री साखर कारखान्यास येणाऱ्या ऊसाला २२०० रुपयेचा पहिला हप्ता मिळणार : म्हेत्रे, प्रलंबित हप्ते…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.३० : रूद्देवाडी ता.अक्कलकोट येथील मातोश्री लक्ष्मी को.जन इंडस्ट्रीज लि.कारखान्याच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात २२०० रूपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी दर पंधरवड्यात बिले अदा करण्यात येतील, असे चेअरमन…
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी घेतला उपोषण तात्पुरते मागे, मागण्या मान्य न केल्यास पुन्हा…
धारशिव : खरीप २०२० च्या पीकविम्यासह यावर्षीच्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेलेल उपोषण आज मागे…
शेतकऱ्यांच्या हितासाठीच जयहिंद शुगरची क्षमता वाढवली : खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, आठव्या…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट : इथेनाॅल प्रकल्प, सहवीज निर्मीती असल्याने साखर कारखानदारीत जयहिंद शुगरने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यातच भर म्हणून कारखान्याने गाळपाची क्षमता वाढविल्याने शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या…
सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा – जयंत पाटील
सांगली दि. २७ ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप
अक्कलकोट, दि.२४ : ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना उसाच्या फडात जाऊन दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
कारंजा चौक नवरात्र…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. गेल्या १५ दिवसांपासून मराठवाड्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यातील…
युनायटेड वे संस्थेकडून सहाशे कुटुंबांना ३ हजार फळरोपांचे वाटप, जलसंजीवनी २.० प्रकल्पाचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, : युनायटेड वे मुंबई संस्थेच्या अंमलबजावणीमध्ये आणि जॉन डियर इंडिया प्रा.लि. यांच्या अर्थसाहाय्य मधून जलसंजीवनी २.० प्रकल्पा अंतर्गत ६०० कुटुंबांना ३ हजार फळरोपांचे वाटप करण्यात आले. चार जिल्हा परिषद शाळेला…
अक्कलकोट तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना निधी मंजूर करा ; बाळासाहेब मोरे यांचे महसूल मंत्र्याना…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपये मंजुर झाले आहेत परंतु या टप्प्यात…
”या” बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण कर्जमाफी देण्याचा…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे.
भू विकास…
मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वने मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.१९ : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले.
मेंढ्यासाठी चराई कुरण…